शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

विद्यार्थ्यांंच्या पाठीवर दप्तराचे ओझे कायमच!

By admin | Updated: December 2, 2015 02:43 IST

ओझे कमी करण्याची मुदत संपली : दोन संच देण्यास पुस्तकांचाही तुटवडा

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा): विद्यार्थ्यांंच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात असून, हे ओझे कमी करण्यासाठी राज्यभरातील शाळांना ३0 नोव्हेंबरपर्यंंतची मुदत देण्यातआली होती. त्यासाठी राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांंना दोन पुस्तक संच देण्याचा उपक्रम राबविण्यात आला; मात्र पुस्तकांचा तुटवडा निर्माण झाल्याने मुदत संपूनही विद्यार्थ्यांंवर दप्तरांचे ओझे कायम दिसून येत आहे.राज्यात ५२ हजार ९९१ प्राथमिक व २८ हजार १४५ उच्च प्राथमिक शाळा आहेत. मुलांचे दप्तर उघडले की, त्यात पाठ्यपुस्तके, वह्या, जेवणाचा डब्बा, पाण्याची बाटली, सहा मुख्य विषयांची पुस्तके, खासगी प्रकाशकांच्या वर्कबुक्स, सर्व विषयांच्या वर्गपाठ-गृहपाठाच्या २00-२00 पानी वह्या, निबंधाच्या वह्या, कंपासपेटी, निरनिराळ्या रंगपेट्या व इतर खेळण्याचे साहित्य घेऊन मुलं शाळेत येतात. याशिवाय शाळा भरण्याआधी किंवा सुटल्यावर खेळाचा सराव असल्यास त्याचे वेगवेगळे पोशाख आणि साहित्यही आणावे लागते. शाळा सुटल्यावर लगेच वर्ग भरत असल्यास त्याच्या वह्या सोबत असतात. उपयुक्तता न तपासता हे ओझे विद्यार्थ्यांंना वाहावे लागते. विद्यार्थ्यांंंच्या बौद्धीक वाढीबरोबरच निकोप व सुदृढ शारीरिक वाढ होणे महत्वाचे असल्याने विद्यार्थ्यांंना तणावमुक्त करून आनंददायी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंंंतच्या विद्यार्थ्यांंंच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय २१ जुलै रोजी शिक्षण विभागाने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी ३0 नोव्हेंबरपर्यंंंत राज्यभरातील शाळांना करावी लागणार होती. त्यानुसार राज्यातील काही शाळांनी शाळेतील कपाटांत वह्या-पुस्तके ठेवावीत किंवा पुस्तकांचे दोन संच (एक विद्यार्थ्याच्या घरी आणि दुसरा शाळेत) करावेत; असा उपक्रम सुरू केला. त्यासाठी विद्यार्थ्यांंंना पुस्तकाचे दोन संच आवश्यक आहेत. मात्र, पुस्तकांचा तुटवडा असल्याने राज्यातील काहीच शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबाजावणी होऊ शकली आहे. दरम्यान दप्तराचे ओझे कमी करण्याची मुदत संपुणही राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कायम असल्याचे दिसून येत आहे.