शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

भाजयुमाचे जनसंपर्क अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:24 IST

‘धार्मिक स्थळे खुली करा !’ अकाेला : देशभरात मंदिरे सुरू असताना महाराष्ट्रात मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. महाविकास आघाडी ...

‘धार्मिक स्थळे खुली करा !’

अकाेला : देशभरात मंदिरे सुरू असताना महाराष्ट्रात मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. महाविकास आघाडी सरकार सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळ करीत असल्याचा आराेप करीत श्रीराम नवमी शाेभायात्रा समितीच्यावतीने धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी केली आहे. मागील दोन वर्षांपासून मंदिरे बंद असल्यामुळे मंदिर विश्वस्तांची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे समितीने पत्रात नमूद केले आहे.

उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीची काेंडी

अकाेला : शहरात उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, मध्यवर्ती बसस्थानकात दाखल हाेणाऱ्या एसटी बसेस व त्या ठिकाणी मुख्य रस्त्यालगत गर्दी करणाऱ्या ऑटाे चालकांमुळे दरराेज वाहतुकीची काेंडी हाेत आहे. उड्डाणपुलामुळे एक पदरी रस्ता खुला असल्याने वाहनधारकांना गर्दीतून वाट काढताना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे.