शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

भगोरा गाव अजूनही रस्त्याच्या प्रतीक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:31 IST

अनेक वर्षांपासून हा रस्ता खराब असल्याने या रस्त्यावरील रहदारी थांबली आहे, त्यामुळे गावकऱ्यांची खूपच पायपीट होत आहे. निवडणूक आली ...

अनेक वर्षांपासून हा रस्ता खराब असल्याने या रस्त्यावरील रहदारी थांबली आहे, त्यामुळे गावकऱ्यांची खूपच पायपीट होत आहे.

निवडणूक आली की उमेदवार फक्त आश्वासने देऊन जातात. निवडून आल्यावर ढुंकूनही पाहत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी भगोरा या गावाला आदर्श ग्राम पुरस्कार मिळाला होता परंतु आता या आदर्श ग्राम पुरस्कृत गावाची दुर्दशा होत आहे. तर तालुक्याचा कशा विकास होईल असा प्रश्न उपस्थित होतो. गावकऱ्यांनी या संदर्भात अनेकवेळा निवेदने व प्रस्ताव शासन दरबारी मांडले आहेत. तरी या गावाकडे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अनेक प्रस्ताव देऊनही कुठला अधिकारी या गावात फिरकला नसल्याने या गावाच्या नशिबी दुर्दैव आले आहे. जर रोड त्वरित झाला नाही तर उपोषणाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

फोटो: मेल फाेटोत