शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

भगोरा गाव अजूनही रस्त्याच्या प्रतीक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:31 IST

अनेक वर्षांपासून हा रस्ता खराब असल्याने या रस्त्यावरील रहदारी थांबली आहे, त्यामुळे गावकऱ्यांची खूपच पायपीट होत आहे. निवडणूक आली ...

अनेक वर्षांपासून हा रस्ता खराब असल्याने या रस्त्यावरील रहदारी थांबली आहे, त्यामुळे गावकऱ्यांची खूपच पायपीट होत आहे.

निवडणूक आली की उमेदवार फक्त आश्वासने देऊन जातात. निवडून आल्यावर ढुंकूनही पाहत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी भगोरा या गावाला आदर्श ग्राम पुरस्कार मिळाला होता परंतु आता या आदर्श ग्राम पुरस्कृत गावाची दुर्दशा होत आहे. तर तालुक्याचा कशा विकास होईल असा प्रश्न उपस्थित होतो. गावकऱ्यांनी या संदर्भात अनेकवेळा निवेदने व प्रस्ताव शासन दरबारी मांडले आहेत. तरी या गावाकडे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अनेक प्रस्ताव देऊनही कुठला अधिकारी या गावात फिरकला नसल्याने या गावाच्या नशिबी दुर्दैव आले आहे. जर रोड त्वरित झाला नाही तर उपोषणाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

फोटो: मेल फाेटोत