शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

अकोलेकरांनो, जुनाच कर भरा! - आंबेडकर

By admin | Updated: June 15, 2017 01:30 IST

नागरिकांनी जुन्या कररचनेप्रमाणेच कर भरावा, असे आवाहन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महानगरपालिकेने मालमत्ता करवाढीचा घेतलेला निर्णय हा बेकायदेशीर आहे. त्यामुळेच भारिप-बमसंने सर्वात आधी करवाढीला विरोध करून आंदोलन उभारले. त्याचेच फलीत म्हणून आता मनपाने दहा टक्के करवाढ मागे घेतली आहे. खरे तर सर्वच करवाढ मागे घेण्याची गरज आहे, कारण मुळातच ती बेकायदेशीर आहे, त्यामुळे आता नागरिकांनी जुन्या कररचनेप्रमाणेच कर भरावा, असे आवाहन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. करवाढीच्या विरोधात भारिप-बमसंने आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर आता आंबेडकरांनी हे नवे आंदोलन छेडले आहे. स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, प्रत्येक राज्यकर्ता हा जनतेचा सेवक आहे; मात्र सत्तेवर आल्यानंतर त्याला राजा झाल्यासारखे वाटत असेल, तर त्यांना जागे करण्याची व जागा दाखविण्याची गरज आहे. महानगरपालिकेतील सत्ताधारी सध्या याच मानसिकतेमध्ये आहेत. त्यामुळेच करवाढीचा बेकायदेशीर बोजा जनतेवर टाकला आहे. या करवाढीला विरोध करण्यासाठी आता मी माझ्या घराचा कर जुन्याच कररचनेनुसार भरणार आहे. नागरिकांनीही वाढीव कर भरू नये, असे आवाहन त्यांनी करून मनपाच्या विरोधात नवे रणशिंग फुंकले आहे. यावेळी माजी आमदार हरिदास भदे, काशीराम साबळे, विजय लव्हाळे, प्रसेनजित गवई आदी उपस्थित होते.