शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

अकोला जिल्ह्यात वीज भडकणार !

By admin | Updated: November 4, 2015 02:38 IST

शेतक-यांनी वाचला समस्यांचा पाढा.

कुरुम (जि. अकोला) : मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी येथे शेतकर्‍यांनी विद्युत पुरवठय़ाबाबत समस्यांचा पाढाच वाचला. महावितरणचे कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर यांनी २९ ऑक्टोबरला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याचे आश्‍वासनसुद्धा दिले. गत तीन वर्षांपासून विजेचा उच्चदाब नसल्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांचे कृषिपंप बंद पडतात. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मधापुरी परिसरातील पिकांना बसला असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे मूग, उडीद, ज्वारी ही नगदी पिके हातची गेली तसेच कपाशी व तूर ही पिके हातची जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच विजेचा उच्चदाब न मिळणे ही सर्वांत मोठी समस्या निर्माण झाली आहे. गहू, हरभर्‍यासाठी जमिनीमध्ये ओलावा नसल्यामुळे रबी हंगामातही दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. भारनियमन, विजेचा लपंडाव, विद्युत दाब कमी असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, २९ ऑक्टोबरला महावितरणचे कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर यांना शेतकर्‍यांशी संवाद साधला. विद्युत दाब वाढविणे व खराब झालेले विद्युत रोहित्र बदलून देण्याची मागणी शेतकर्‍यांनी निवेदनातून केली.