शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अकोला जिल्ह्यात वीज भडकणार !

By admin | Updated: November 4, 2015 02:38 IST

शेतक-यांनी वाचला समस्यांचा पाढा.

कुरुम (जि. अकोला) : मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी येथे शेतकर्‍यांनी विद्युत पुरवठय़ाबाबत समस्यांचा पाढाच वाचला. महावितरणचे कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर यांनी २९ ऑक्टोबरला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याचे आश्‍वासनसुद्धा दिले. गत तीन वर्षांपासून विजेचा उच्चदाब नसल्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांचे कृषिपंप बंद पडतात. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मधापुरी परिसरातील पिकांना बसला असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे मूग, उडीद, ज्वारी ही नगदी पिके हातची गेली तसेच कपाशी व तूर ही पिके हातची जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच विजेचा उच्चदाब न मिळणे ही सर्वांत मोठी समस्या निर्माण झाली आहे. गहू, हरभर्‍यासाठी जमिनीमध्ये ओलावा नसल्यामुळे रबी हंगामातही दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. भारनियमन, विजेचा लपंडाव, विद्युत दाब कमी असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, २९ ऑक्टोबरला महावितरणचे कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर यांना शेतकर्‍यांशी संवाद साधला. विद्युत दाब वाढविणे व खराब झालेले विद्युत रोहित्र बदलून देण्याची मागणी शेतकर्‍यांनी निवेदनातून केली.