शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ात ६२३९ उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: July 21, 2015 01:13 IST

ग्रामपंचायत निवडणुका; शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड

अकोला: जिल्हय़ातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (सोमवारी) जिल्हय़ात ६२३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने जिल्हय़ातील सातही तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड झाली होती. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मुदत संपणार्‍या जिल्हय़ातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी ह्यऑनलाईनह्ण उमेदवारी अर्ज भरून, त्याची प्रत (प्रिंट) संबंधित तहसील तथा निवडणूक अधिकार्‍यांकडे दाखल करण्याची प्रक्रिया गत आठवड्यात १३ जुलैपासून सुरू झाली. सोमवार, २0 जुलै रोजी सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने, सोमवारी ग्रामपंचायत निवडणूक लढविणार्‍या इच्छुक उमेदवारांची ह्यऑनलाईनह्ण अर्ज भरण्यासाठी जिल्हय़ातील सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायतींमधील संग्राम कक्ष व इंटरनेट सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी तसेच ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत (प्रिंट) तहसीलदार तथा निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर करण्यासाठी जिल्हय़ातील सातही तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (सोमवारपर्यंत) जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, पातूर, बाश्रीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात एकूण ६२३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले.