शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पुन्हा अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हुकला; लग्नसोहळे लॉकडाऊन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:18 IST

--बाॅक्स-- नियमांचा अडसर गतवर्षी कोरोना संसर्गात लग्नासाठी ५० पाहुण्यांना परवानगी होती. तसेच विवाहासाठी वेळेचे कोणतेही बंधन नव्हते; परंतु यावर्षी ...

--बाॅक्स--

नियमांचा अडसर

गतवर्षी कोरोना संसर्गात लग्नासाठी ५० पाहुण्यांना परवानगी होती. तसेच विवाहासाठी वेळेचे कोणतेही बंधन नव्हते; परंतु यावर्षी शासनाने २५ पाहुणे आणि दोन तासात लग्न आटोपण्याची अट घातली. २५ पाहुण्यात लग्न एकदाचे होईलही, परंतु दोन तासात लग्न कसे शक्य आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या जाचक अटीपेक्षा कोरोना संसर्ग संपल्यानंतर धूमधडाक्यात लग्न करण्याचा निर्णय अनेक परिवारांनी घेतला. त्यामुळेच उन्हाळ्यातील लग्नसोहळे रद्द झाल्याचे दिसत आहे.

--बॉक्स--

मे महिन्यातील मुहूर्त

मे महिन्यात १, २, ३, ४, ५, ८, १३, १४, २०, २१, २२, २८, ३०, ३१ असे एकूण १४ मुहूर्त आहेत.

--बॉक्स--

मंगल कार्यालयांचे गणित बिघडले!

शहरामध्ये ०० मंगल कार्यालये आहेत. कोरोनाच्या प्रकोपामुळे त्यांच्या आर्थिक गणितावर विपरीत परिणाम झाला आहे.

प्रत्येक मंगल कार्यालयात वर्षाकाठी १०-१५ लग्नसोहळे पार पडतात. यावर्षी निर्बंधांमुळे मंगल कार्यालयांमध्ये एकही सोहळा पार पडताना दिसत नाही.

एका लग्नसोहळ्याला हजारो रुपयांची बुकिंग होते. संबंधित व्यक्ती गरजेप्रमाणे आणखी आर्थिक बजेट वाढविते; मात्र यंदा परिस्थिती कठीण आहे.

मंगल कार्यालयांमध्ये लग्नसोहळे बंद असल्याने मंगल कार्यालय मालकांसोबत त्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांनाही आर्थिक फटका बसत आहे.

यामध्ये केटरिंग, मंडप, डेकोरेशन, बँड पथक यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. मागील वर्षभरापासून ही स्थिती कायम आहे.

--कोट--

यंदाही कर्तव्य नाही...

एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबातील सर्वांची धूमधडाक्यात लग्नसोहळा करण्याची इच्छा आहे; परंतु कोरोनामुळे ते शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे लग्नसमारंभ पुढे ढकलण्यात आला आहे.

- ईश्वर गजमोल, वरपिता

--कोट--

कोरोनामुळे मागील वर्षीपासून मुलगा बघण्याच्या कार्यक्रमात अडसर येत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने मुलगा बघण्याचा कार्यक्रम बंद केला आहे. त्यामुळे हा मुहूर्त टळणार आहे.

- रामभाऊ पाटील, वधुपिता