शहरं
Join us  
Trending Stories
1
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
3
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
4
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
5
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
6
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
7
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
8
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
10
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
11
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
12
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
13
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
14
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
15
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
16
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
17
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
18
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
19
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
20
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी

८५0 गावांत पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण!

By admin | Updated: July 25, 2016 01:58 IST

अकोला जिल्ह्यातील ९५ गावांमध्ये १0 कोटींची कामे सुरु; ८६५ कामांवर झाला ११ कोटी खर्च.

संतोष येलकर/ अकोलाजिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणासाठी गत २१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ८५0 गावांमध्ये विविध उपाययोजनांची ८६५ कामे पूर्ण करण्यात आली असून, या कामांवर ११ कोटी ६ लाख ३८ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला, तसेच जिल्ह्यातील ९५ गावांमध्ये १0 कोटी ५२ लाख ६६ हजार रुपये खर्चाची १२ उपाययोजनांची कामे सध्या सुरू आहेत.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. नदी-नाले आटले होते.त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये विविध १ हजार १ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ९0६ गावांमध्ये २३ कोटी ५३ लाख २५ हजार रुपये खर्चाच्या ९८६ उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांपैकी २१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ८५0 गावांमध्ये ८६५ पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, या कामांवर ११ कोटी ६ लाख ३८ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला.पाणीटंचाई निवारणाच्या कामांना शासनामार्फत ३१ जुलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील ९५ गावांमध्ये १0 कोटी ५२ लाख ६६ हजार रुपये खर्चाची विविध १२ उपाययोजनांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.