शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

८५0 गावांत पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण!

By admin | Updated: July 25, 2016 01:58 IST

अकोला जिल्ह्यातील ९५ गावांमध्ये १0 कोटींची कामे सुरु; ८६५ कामांवर झाला ११ कोटी खर्च.

संतोष येलकर/ अकोलाजिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणासाठी गत २१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ८५0 गावांमध्ये विविध उपाययोजनांची ८६५ कामे पूर्ण करण्यात आली असून, या कामांवर ११ कोटी ६ लाख ३८ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला, तसेच जिल्ह्यातील ९५ गावांमध्ये १0 कोटी ५२ लाख ६६ हजार रुपये खर्चाची १२ उपाययोजनांची कामे सध्या सुरू आहेत.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. नदी-नाले आटले होते.त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये विविध १ हजार १ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ९0६ गावांमध्ये २३ कोटी ५३ लाख २५ हजार रुपये खर्चाच्या ९८६ उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांपैकी २१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ८५0 गावांमध्ये ८६५ पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, या कामांवर ११ कोटी ६ लाख ३८ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला.पाणीटंचाई निवारणाच्या कामांना शासनामार्फत ३१ जुलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील ९५ गावांमध्ये १0 कोटी ५२ लाख ६६ हजार रुपये खर्चाची विविध १२ उपाययोजनांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.