शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

६.६८ लाख कुटुंबांनी घेतला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ

By admin | Updated: November 20, 2015 01:58 IST

ग्रामीण भागातील गरजूंना आता उपचार मिळणे सोपे.

खामगाव (बुलडाणा) : आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकासाठी सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा २0१२ पासून ६ लाख ६८ हजार १८0 कुटुंबांनी लाभ घेतला आहे. दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी या योजनेंतर्गत मदत केली जात असल्याने, ही योजना गरीबांसाठी संजीवनी ठरत आहे. शासनाने सन २0१२ पासून गरीबांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शस्त्रक्रियासारखे महागडे उपचारसुध्दा मोफत केले जातात. या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून पिवळे व केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक पात्र ठरतात. सुरुवातीला ही योजना राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली होती; मात्र या योजनेची उपयोगिता पाहता ही योजना आता संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आता गावागावात आरोग्य तपासणी शिबिर घेतले जात असून, यामध्ये आढळलेल्या दुर्धर आजाराच्या रुग्णांवर उपचार, तसेच गरज असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाते. प्रतिवर्ष प्रतिकुटुंब दीड लाखापर्यंतचे उपचार या योजनेअंतर्गत मोफत करण्यात येत आहेत. दरवर्षी या योजनेमध्ये सहभागी रुग्णालयांची संख्यासुध्दा वाढती असून, त्यामुळे ग्रामीण भागातील गरजूंना आता उपचार मिळणे सोपे झाले आहे.