शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

६५हजार विहिरींच्या मार्गात मजूरीचा अडसर!

By admin | Updated: March 27, 2015 01:26 IST

कामे बंद होण्याचे प्रमाण वाढले.

अकोला:महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात सुरु असलेल्या ६५ हजार सिंचन विहिरींच्या कामासाठी वाढीव मजूरी आणि साहित्यावरील खर्चाचे प्रमाण राखण्यात प्रशासकीय यंत्रणेला तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने मोठय़ा प्रमाणावर विहिरींची कामे बंद पडू लागली आहेत. राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा)वैयक्तीक लाभाच्या योजनेमधून ६५ हजार सिंचन विहिरींची कामे सुरु आहेत. या कामांसाठी कुशल आणि अकुशल अशा दोन बाबींवर अंदाजपत्रकीय तरतुद केली जाते. सिंचन विहिरींच्या अकुशल कामांचा खर्च ८१८ कोटी तर अकुशल कामांचा खर्च ५९0 कोटी रुपये आहे. यापैकी २0१४-१५ या वर्षात अकुशल बाबींवर ९५ कोटी, तर कुशल बाबींवर २0 टक्के रक्कम खर्च झाल्याची माहिती आहे. या कामांसाठी मजूरी आणि साहित्यावरील खर्चाचे प्रमाण ६0:४0 असे निर्धारित करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात खर्चाचे प्रमाण ७0:३0 असे होत आहे. खर्चाचे प्रमाण लक्षात घेता, विहिरींची कामे पूर्ण करण्यास क्षेत्रीय पातळीवर अडचणी निर्माण होत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये खर्चाचे प्रमाण कसे राखायचे, याबाबत स्पष्टता नसल्याने विहिरींची कामे रखडली आहेत.