शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

६५हजार विहिरींच्या मार्गात मजूरीचा अडसर!

By admin | Updated: March 27, 2015 01:26 IST

कामे बंद होण्याचे प्रमाण वाढले.

अकोला:महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात सुरु असलेल्या ६५ हजार सिंचन विहिरींच्या कामासाठी वाढीव मजूरी आणि साहित्यावरील खर्चाचे प्रमाण राखण्यात प्रशासकीय यंत्रणेला तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने मोठय़ा प्रमाणावर विहिरींची कामे बंद पडू लागली आहेत. राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा)वैयक्तीक लाभाच्या योजनेमधून ६५ हजार सिंचन विहिरींची कामे सुरु आहेत. या कामांसाठी कुशल आणि अकुशल अशा दोन बाबींवर अंदाजपत्रकीय तरतुद केली जाते. सिंचन विहिरींच्या अकुशल कामांचा खर्च ८१८ कोटी तर अकुशल कामांचा खर्च ५९0 कोटी रुपये आहे. यापैकी २0१४-१५ या वर्षात अकुशल बाबींवर ९५ कोटी, तर कुशल बाबींवर २0 टक्के रक्कम खर्च झाल्याची माहिती आहे. या कामांसाठी मजूरी आणि साहित्यावरील खर्चाचे प्रमाण ६0:४0 असे निर्धारित करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात खर्चाचे प्रमाण ७0:३0 असे होत आहे. खर्चाचे प्रमाण लक्षात घेता, विहिरींची कामे पूर्ण करण्यास क्षेत्रीय पातळीवर अडचणी निर्माण होत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये खर्चाचे प्रमाण कसे राखायचे, याबाबत स्पष्टता नसल्याने विहिरींची कामे रखडली आहेत.