शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

कोरोनाच्या दाेन वर्षांत ५६ मुली बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:21 IST

९२ टक्के मुलींचा शोध अकाेला जिल्ह्यातून पळून गेलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या मुलींपैकी ९२ टक्के मुलींचा शोध लागला असून, त्या ...

९२ टक्के मुलींचा शोध

अकाेला जिल्ह्यातून पळून गेलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या मुलींपैकी ९२ टक्के मुलींचा शोध लागला असून, त्या आपल्या घरी परतल्या आहेत, तर आठटक्के मुली बेपत्ता असून, त्यांनी विवाह करून त्या नवऱ्याकडे सेटल झाल्याची माहिती आहे़ शासनाने राबविलेल्या ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातूनच मुलींना शोधण्यात यश आले आहे.

जिल्ह्यातील एकूण बेपत्ता - ५६

मुले व पुरुष : २०

मुली व महिला : ३६

वाढत चालली विधिसंघर्षीत बालकांची संख्या

अकाेला शहर व जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे १८ वर्षांखालील बालके, चोरी, दरोडे, मारामाऱ्या, विनयभंग, खून अशा गंभीर गुन्ह्यात अडकले आहेत. अल्पवयीन बालकांना योग्य संस्कार न मिळाल्याने मित्रांच्या मदतीने ते गंभीर गुन्ह्यात शिरकाव करीत आहेत.

मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक

अल्पवयीन मुले आणि मुली यांच्यात बेपत्ता होणे, तसेच पळून जाण्याच्या प्रकारात सर्वाधिक गुन्हे हे मुलींचे दाखल होतात. यामध्ये अपहरणाचा गुन्हा नोंद होतो. पोलीस दलातील आकडेवारीवरून हे दिसून येते. पोलिसांच्या विविध शाखांकडून यात दिरंगाई न करता मुला-मुलींचा शोध घेतला जातो.