शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १३ लाख ६९ हजार २९४ खटले निकालाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 12, 2014 00:19 IST

प्रलंबित खटल्यांचे प्रमाण चिंताजनक !

अजय डांगे/अकोलाप्रलंबित खटले निकाली काढण्याबाबत सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांनी गत आठवड्यात सर्व उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना लिंहिलेल्या पत्राच्या पृष्ठभूमिवर, राज्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्याचे प्रमाण हे एकूणच न्यायव्यवस्थेस आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारे आहे, यावर उपलब्ध आकडेवारीने शिक्कामोर्तब केले आहे. २0१३ च्या वर्षअखेरीस राज्यातील विविध फौजदारी न्यायालयांमध्ये एकूण १३ लाख ६९ हजार २९४ लाख ३ हजार ४८६ खटले प्रलंबित होते. हे प्रमाण न्यायालयात दाखल झालेल्या एकूण खटल्यांच्या ९१.१ टक्के असून, याचाच अर्थ वर्षभरात १0 टक्के खटल्यांमध्येही लोकांना न्याय मिळू शकला नाही. विविध कारणांमुळे न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. २0१३ साली राज्यभरात एकूण १५ लाख ३ हजार ४८६ खटले न्यायालयापुढे सुनावणीसाठी होते. २0१२ च्या तुलनेत दाखल झालेल्या खटल्यांचे प्रमाण १.५३ टक्क्यांनी वाढले. पोलिसांकडून खटले दाखल करण्याचे आणि न्यायालयांनी ते निकाली काढण्याचे गुणोत्तर प्रमाण २:१ आहे. राज्यात सुनावणीसाठी प्रलंबित खटल्यांची सर्वात जास्त टक्केवारी सोलापूर शहराची (९६.६) आहे. त्याखालोखाल सोलापूर ग्रामीण- ९६ टक्के, नांदेड-९५.६, ठाणे शहर- ९५. ६ टक्के आहे. *अमरावती परिक्षेत्रात यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त खटले प्रलंबितअमरावती परिक्षेत्रातील विविध न्यायालयांमध्ये २0१३ मध्ये एकूण १ लाख २0 हजार ५७४ खटले प्रलंबित होते. अमरावती परिक्षेत्रात सर्वात जास्त खटले यवतमाळ जिल्ह्यात प्रलंबित होते. जिल्हा             खटलेअकोला           १९८४५अमरावती       २३९९७बुलडाणा          २२0५0यवतमाळ         ४८९५८वाशिम               ५७२४