शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

राज्यात १३ लाख ६९ हजार २९४ खटले निकालाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 12, 2014 00:19 IST

प्रलंबित खटल्यांचे प्रमाण चिंताजनक !

अजय डांगे/अकोलाप्रलंबित खटले निकाली काढण्याबाबत सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांनी गत आठवड्यात सर्व उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना लिंहिलेल्या पत्राच्या पृष्ठभूमिवर, राज्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्याचे प्रमाण हे एकूणच न्यायव्यवस्थेस आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारे आहे, यावर उपलब्ध आकडेवारीने शिक्कामोर्तब केले आहे. २0१३ च्या वर्षअखेरीस राज्यातील विविध फौजदारी न्यायालयांमध्ये एकूण १३ लाख ६९ हजार २९४ लाख ३ हजार ४८६ खटले प्रलंबित होते. हे प्रमाण न्यायालयात दाखल झालेल्या एकूण खटल्यांच्या ९१.१ टक्के असून, याचाच अर्थ वर्षभरात १0 टक्के खटल्यांमध्येही लोकांना न्याय मिळू शकला नाही. विविध कारणांमुळे न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. २0१३ साली राज्यभरात एकूण १५ लाख ३ हजार ४८६ खटले न्यायालयापुढे सुनावणीसाठी होते. २0१२ च्या तुलनेत दाखल झालेल्या खटल्यांचे प्रमाण १.५३ टक्क्यांनी वाढले. पोलिसांकडून खटले दाखल करण्याचे आणि न्यायालयांनी ते निकाली काढण्याचे गुणोत्तर प्रमाण २:१ आहे. राज्यात सुनावणीसाठी प्रलंबित खटल्यांची सर्वात जास्त टक्केवारी सोलापूर शहराची (९६.६) आहे. त्याखालोखाल सोलापूर ग्रामीण- ९६ टक्के, नांदेड-९५.६, ठाणे शहर- ९५. ६ टक्के आहे. *अमरावती परिक्षेत्रात यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त खटले प्रलंबितअमरावती परिक्षेत्रातील विविध न्यायालयांमध्ये २0१३ मध्ये एकूण १ लाख २0 हजार ५७४ खटले प्रलंबित होते. अमरावती परिक्षेत्रात सर्वात जास्त खटले यवतमाळ जिल्ह्यात प्रलंबित होते. जिल्हा             खटलेअकोला           १९८४५अमरावती       २३९९७बुलडाणा          २२0५0यवतमाळ         ४८९५८वाशिम               ५७२४