शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची निदर्शने

By admin | Updated: August 19, 2014 23:32 IST

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषदेत निदर्शने केली.

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषदेत निदर्शने केली. तसेच दिवसभर राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी काळ्या फिती लावून कामकाज केले.कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्याकडे राज्य सरकारचे नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे. असे असतांना कर्मचाऱ्यांनी कधीच राज्य सरकार अथवा जनतेची अडचण होणार नाही, असे आंदोलन केले नाही. असे असतांना त्यांना न्याय मिळत नसल्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.राज्य सरकार जि.प. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात अन्यायकारक भूमिका घेते. मात्र, संघटना संयम आणि सामजंस्य राखत आहे. आता सरकारचे डोळे उघडण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उगारण्यात आले असल्याचे विजय कोरडे यांनी सांगितले.आंदोलनात मुख्यालयातील सुमारे ५०० कर्मचारी सहभागी झाले. यावेळी राजू जरे, सुरेश वांढेकर, अशोक कदम, शशिकांत रासकर, संजय गोसावी, राहुल ठोकळ आदी उपस्थित होते.