शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
3
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
4
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
5
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
6
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
7
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
8
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
9
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
10
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
11
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
12
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
13
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
14
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
15
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
16
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
17
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
18
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
19
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
20
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

लग्नातील सावधान महत्त्वाचे

By admin | Updated: February 9, 2024 15:21 IST

श्रीरामपूर : विवाहाच्या वेळी मंगलाष्टक म्हणताना सावधान असे पुरोहित म्हणतात.

श्रीरामपूर : विवाहाच्या वेळी मंगलाष्टक म्हणताना सावधान असे पुरोहित म्हणतात. पण वधू-वर या सूचनेचे पालन न करता सावधानतेने प्रपंच करीत नाहीत. उलट प्रपंचासाठी अनेक पाप कर्म करून पुण्य कर्माकडे दुर्लक्ष करतात. जीवनात सावधानतेला महत्त्व देऊन धर्म साधना करून अंतर्त्म्यात प्रवेश करुन पुण्य कर्माकडे वाटचाल करा. प्रपंच व जीवन सुखी, आनंदी होईल, असा उपदेश जैन साध्वी सुशिलाजी यांनी दिला. श्रीरामपूरच्या जैन स्थानकात आगमश्रीजी, चैतन्यश्रीजी, सुबोधिनी तसेच संयमप्रभाजी, श्रृतप्रभाजी व चिंतनप्रभाजी या साध्वींसह त्यांचे जैन स्थानकात वास्तव्य आहे. यानिमित्त दररोज सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान प्रवचन होत आहे. साध्वी सुशिलाजी म्हणाल्या, स्वत: जागृत राहणे गरजेचे आहे. प्रथम स्वत:च्या घरात एकीचे वातावरण निर्माण करून समाजात एकी राखण्याचा प्रयत्न करा. जीवनातील पाप, पुण्याचे मूल्यमापन करा. पापापासून दूर रहा. त्यासाठी सावधपणे कार्य करा. संसारात पावलोपावली दु:ख आहे. ते दूर होण्यासाठी पुण्य कर्म करा. जन्मदिन, लग्न आदी सोहळ्यांवर खर्च करण्याऐवजी दीन दु:खितांना मदत करुन पुण्य करा. मानवजन्म मिळाल्याच्या आनंदापेक्षा जीवन जगणे अत्यंत कठीण आहे. संसार प्रपंच करून आत्म कल्याणासाठी धर्म साधना करून जीवनात सुखाचा आनंद अनुभवा, असे साध्वी संयमप्रभाजी म्हणाल्या. (वार्ताहर)