शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

‘तनपुरे’ला गतवैभव मिळवून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2016 23:38 IST

राहुरी : डॉ.बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेला विजय हा सभासदांनी घडविलेल्या परिवर्तनाचा असून, या परिवर्तनातूनच तनपुरे कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी कटीबद्ध आहे

राहुरी : डॉ.बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेला विजय हा सभासदांनी घडविलेल्या परिवर्तनाचा असून, या परिवर्तनातूनच तनपुरे कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी कटीबद्ध आहे, असा निर्धार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला़ कारखाना कार्यस्थळावर आयोजित सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विजयी संचालक आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. आ. भाऊसाहेब कांबळे, जि. प. सदस्य सुभाष पाटील, डॉ. सुजय विखे, तान्हाजी धसाळ, सुरेशराव कर्पे आदी उपस्थित होते. विखे म्हणाले, हा कारखाना चालू करण्यासाठी ज्यांची एक रुपया आणण्याची दानत नव्हती, ते निवडणुकीत कोट्यवधी रुपयांच्या गोष्टी करीत होते. जी मुळा-प्रवरा संस्था बंद पडली, ती वाचविण्यासाठी हे कधी पुढे आले नाहीत. यांच्यावर लोकांचा विश्वास राहीला नाही. त्यामुळेच या निवडणुकीत सभासदांनी त्यांना धडा शिकविला. परिवर्तन घडवून एका चांगल्या कामाची सुरुवात सभासदांनी केली आहे. कामगारांनीही संयमीपणे या परिवर्तनात योगदान दिले. कार्यकर्त्यांनी १५ दिवस अहोरात्र मेहनत घेतली़ येणाऱ्या काळात हा कारखाना सुरु करण्याचा निर्धार करुन आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच राहुरी तालुक्याचे वैभव पुन्हा मिळवू, असा आशावाद विखे यांनी व्यक्त केला.आता तुम्ही उसाची लागवड कराआता अधिक वेळ न दवडता संचालक मंडळ कारखान्याची सूत्रे हातात घेणार आहे. लवकरात लवकर हा कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न करू. तालुक्याच्या पाणी प्रश्नांबाबतही योग्य भूमिका घेवून तो सोडविण्याचा आपण प्रयत्न करू़ उसाची लागवड चांगल्या पध्दतीने करा. उसाच्या गाळपाची जबाबदारी मी घेतो़ सभासदांना चांगला भाव देण्याची तयारी आहे, असे विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ़ सुजय विखे यांनी सांगितले़