शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

पाण्याचे टँकर वाढले

By admin | Updated: July 16, 2014 00:42 IST

अहमदनगर : निम्मा जुलै महिना संपला, तरी समाधानकारक पाऊस नाही. मंगळवार अखेर जिल्ह्यात २४६ टँकरव्दारे पिण्याचा पाणी पुरवठा होत

अहमदनगर : निम्मा जुलै महिना संपला, तरी समाधानकारक पाऊस नाही. मंगळवार अखेर जिल्ह्यात २४६ टँकरव्दारे पिण्याचा पाणी पुरवठा होत असून पाऊस लांबल्यास सप्टेंबर अखेर जिल्ह्यात ६०० पाण्याचे टँकर सुरू करण्याची वेळ येईल, अशी भिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केली. कार्यकारी अभियंता शिवशंकर निकम यांची मालेगावला बदली झाली असून त्यांच्या जागेवर जालना जिल्हा परिषदेतून एस.एम. कदम बदलून आले आहेत. कदम यांनी मंगळवारी जिल्ह्यातील उपअभियंत्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी घेण्यात आलेल्या आढाव्यात ही माहिती पुढे आली आहे.जिल्ह्यात १ हजार ५५४ पैकी ३२८ स्वतंत्र पाणी योजना पाण्याअभावी बंद आहेत. मुळा आणि भंडारदरा धरणात पुरेशा प्रमाणात पाणी साठा नाही. यामुळे भविष्यात पाणी योजनाचे भवितव्य धोक्यात आहे. राज्य सरकारने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात सुरू असणाऱ्या पाणी योजनांचे काम तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. याबाबत बैठकीत कदम यांनी आढावा घेतला. उपअभियंता आपद्कालीन आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)तालुकानिहाय सुरू असणाऱ्या टँकरची संख्या : संगमनेर ४६, अकोले १५, कोपरगाव ९, श्रीरामपूर ५, राहुरी २, नेवासा ४, राहाता १०, नगर ४१, पारनेर ४६, पाथर्डी ७९, शेवगाव २५, कर्जत ४०, जामखेड १८, श्रीगोंदा ६ यांचा समावेश आहे.