शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

पाणी ही निसर्गाने दिलेली अमूल्‍य भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST

अहमदनगर : जलसंकट ही जगासमोर भेडसावणारी मोठी समस्‍या आहे. पाणी निसर्गाने आपल्‍याला दिलेली अमूल्‍य भेट आहे. परंतु पाण्‍याचा जपून ...

अहमदनगर : जलसंकट ही जगासमोर भेडसावणारी मोठी समस्‍या आहे. पाणी निसर्गाने आपल्‍याला दिलेली अमूल्‍य भेट आहे. परंतु पाण्‍याचा जपून वापर न केल्‍यामुळे मानवजातीपुढे जलसं‍कट उभे ठाकले आहे. यासाठी समाजात, शाळा, महाविद्यालयामध्‍ये पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्‍पनेचे महत्‍व पटवूून जनजागृती केली गेली पाहिजे, असे मत अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी व्यक्त केले.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व बी.पी.एच.ई. सोसायटीचे

अहमदनगर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भूजल साक्षरता अभियान ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य बार्नबस यांच्या भाषणाने झाले. वरिष्ठ भूवैज्ञानिक (भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे रश्मी कदम यांनी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची ओळख करून दिली. या वेबिनारमध्ये पाण्याची गुणवत्ता याविषयी अमृता काशीद यांनी माहिती दिली. बारव आणि त्यांचे संवर्धन याविषयी रोहन काळे यांनी माहिती दिली. भूजल सर्वेक्षणात विद्यार्थ्यांचा सहभाग याविषयी भूगोल विभाग प्रमुख डॉ. माया उंडे यांनी माहिती दिली. या वेबिनारमध्ये १४४ पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी.च्या अहमदनगर महाविद्यालयाबरोबरच न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, पेमराज सारडा महाविद्यालय आणि राधाबाई काळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. नागवडे, डॉ. बी. एम. गायकर, डॉ. रज्जाक सय्यद, डॉ. एन. आर. सोमवंशी, समन्वयक डॉ. पी. सी. बेदरकर, प्रबंधक डी. आर. आल्हाट यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. जी. एल. उंडे, डॉ. एस. ए. बोरुडे, डॉ. एम. एस. जाधव, प्रा. अजय काकडे, प्रा. दादासाहेब जवरे, भूगोल विभाग, अहमदनगर महाविद्यालय, आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी यशस्वीपणे केले. आभार डॉ. एस. ए. बोरुडे यांनी मानले.