शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

शेवगाव तालुक्यातील गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:14 IST

अहमदनगर : गेल्या चार वर्षांपासून शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव, कोनोशी, राणेगाव व बेलगावाजवळ वीज असून सुद्धा चारही गावे अंधारात ...

अहमदनगर : गेल्या चार वर्षांपासून शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव, कोनोशी, राणेगाव व बेलगावाजवळ वीज असून सुद्धा चारही गावे अंधारात आहेत. या गावात अक्षय प्रकाश योजना सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी स्थानिक ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

यावेळी रमेश माने, रमेश गोंधळी, शिवाजी कणसे, बाबासाहेब गोंधळी, बाळासाहेब कणसे, परमेश्‍वर गोंधळी, काकासाहेब गोंधळी, भारत गोंधळी आदी उपस्थित होते. शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव, कोनोशी, राणेगाव व बेलगाव येथील वाडीवस्तीवर अनेक कुटुंब राहतात. त्यांना अक्षय प्रकाश योजनेचा लाभ मिळावा म्हणून नागरिकांनी वेळोवेळी शेवगाव महावितरण कार्यालयास पत्रव्यवहार केला आहे. तसा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ शेवगाव कार्यालयाकडून अहमदनगर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या मुख्य कार्यालयाला दिलेला आहे. परंतु त्यावर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या गावात वीज नसल्यामुळे नागरिकांना अंधारातच राहावे लागत आहे. त्यांच्या शाळकरी मुलांना रात्री अभ्यास करता येत नाही. तसेच घरात टीव्ही पाहता येत नाही. साधा मोबाईल चार्ज करण्यासाठी दीड ते दोन किमी अंतरावर असलेल्या मुख्य गावात जावे लागते, असे निवेदनात म्हटले आहे.