शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

अर्ज दाखल करण्यासाठी उरले तीन दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:19 IST

जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरला सुरू झाली. आतापर्यंत अकोले ...

जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरला सुरू झाली. आतापर्यंत अकोले (११), संगमनेर (४), कोपरगाव (१२), श्रीरामपूर (५), राहाता (१), राहुरी (३), नेवासा (१८), नगर (२९), पारनेर (८), पाथर्डी (१३), शेवगाव (२८), कर्जत (१५), जामखेड (१०), श्रीगोंदा (१०) या तालुक्यांत एकूण १६७ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे तीन दिवस उरले आहेत. दि. २३ आणि २४ रोजी अर्ज दाखल करण्यास फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. २५, २६, २७ अशी सलग तीन दिवस सुट्टी आली होती. त्यामुळे आज, सोमवारी शासकीय कार्यालये पुन्हा सुरू होत असून, अर्ज दाखल करण्यासाठी आज झुंबड उडण्याची शक्यता आहे.

---

सातवी पासची चर्चा

थेट जनतेमधून सरपंच निवडीची पद्धत रद्द करून आता सदस्यांमधून सरपंच निवडण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. आता ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी सरकारने सातवी पासची अट घातली आहे. याचीच गावपातळीवर चांगलीच चर्चा रंगते आहे. याशिवाय अर्ज दाखल करताना उमेदवाराचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडणे अनिवार्य करण्यात आले आहे. आणखी काय काय नियम आहेत, अशा नियमांची माहिती संकलित करण्यासाठी इच्छुकांची सध्या धावपळ सुरू आहे.

--

अशी आहे निवडणूक

ग्रामपंचायत - ७६७

सदस्य - ००००

प्रभाग - ००००

मतदार - ००००

मतदान - १५ जानेवारी