शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीबाबतचे ‘ते’ दु:ख कायम

By admin | Updated: April 22, 2016 00:20 IST

कोपरगाव : या भागातील नेत्यांच्या प्रचाराला मी नेहमी येत होतो़ आमच्या लोकांनी त्यांना निवडूनही दिलं़ मात्र माझ्यावेळी अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा प्रचार केला गेला़ मी जरी पडलो, तरी काम थांबवले नाही,

कोपरगाव : या भागातील नेत्यांच्या प्रचाराला मी नेहमी येत होतो़ आमच्या लोकांनी त्यांना निवडूनही दिलं़ मात्र माझ्यावेळी अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा प्रचार केला गेला़ मी जरी पडलो, तरी काम थांबवले नाही, आजही खासदार आहे़ पण शिर्डीचा खासदार झालो असतो तर आणखी चांगले काम केले असते़ शिर्डीचा खासदार झालो नाही, याचे दु:ख कायम राहिल, अशी खंत खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केली़‘जाती तोडो, समाज जोडो’ अभियानांतर्गत कन्याकुमारी ते महू (मध्यप्रदेश) अशी भीम रथ यात्रा खासदार आठवले यांनी काढली़ या यात्रेचे कोपरगावमध्ये स्वागत करण्यात आले़ यावेळी झालेल्या जाहीर सभेत खा़ आठवले बोलत होते़ अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे होते़ नगराध्यक्ष रविंद्र पाठक, संजय सातभाई, अशोक गायकवाड, श्रीकांत भालेराव, तानसेन नन्नवरे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, शहराध्यक्ष रावसाहेब साठे, नगरसेविका उज्ज्वला रणशूर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती़बिपीन कोल्हे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आठवले यांनी जाती तोडो, समाज जोडो अभियान राबवून यात्रा काढली़ त्यामुळे समाजात वैचारिक क्रांती होणार आहे़ डॉ़ बाबासाहेबांचे विचार घेवुन काढलेली ही यात्रा निश्चित सफल होईल़आठवले पुढे म्हणाले, लोकशाहीत कोणत्या पक्षात जायचे, याचा अधिकार आम्हाला आहे़ भाजप सोबत जावुन आम्ही काही पाप केलं नाही़ पूर्वी शरद पवारांना मदत केली़ त्यांनी काही दिलं नाही, म्हणून सेना-भाजप बरोबर गेलो़ लोकसभेत राज्यात ४८ पैकी ४२ जागा निवडून आल्या़ विधानसभेत भाजपाबरोबर राहिलो़ त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले़ ते चांगले काम करीत आहेत़ त्यांनी दुष्काळग्रस्त भागाला न्याय द्यावा, पाणी द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करून आठवले म्हणाले, संविधान बदलणार, असा खोटा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरूद्ध केला जात आहे़ संविधानाला कुणी हात लावु शकत नाही, आणि लावला तर त्याचा सत्यानाश झाल्याश्विाय राहणार नाही़ (प्रतिनिधी)माझ्या पायाला जरी आला फोड...कन्याकुमारीपासून निघालेल्या यात्रेमुळे खा़ आठवलेंच्या पायाला फोड आले, असे बिपीन कोल्हे आपल्या भाषणात म्हणाले, त्याचा धागा पकडून आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता म्हणून दाखविली़‘‘माझ्या पायाला आले असले जरी फोडतरी मी सोडणार नाही समतेचा रोड’’कारण मला आहे साऱ्या जातीच्या लोकांनाएकत्र करण्याची खोड’’ म्हणूनच लोक म्हणतात, आठवले साहेब आहेत फार गोड़’’