शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

साखर कारखान्यांची बिले रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:18 IST

या प्रश्नी ताके यांनी साखर आयुक्त, तसेच सहकारमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. त्यात त्यांनी नगर जिल्ह्यातील काही कारखान्यांवर नुकत्याच संपलेल्या ...

या प्रश्नी ताके यांनी साखर आयुक्त, तसेच सहकारमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. त्यात त्यांनी नगर जिल्ह्यातील काही कारखान्यांवर नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामात बिले अदा न करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर झाला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात रुग्ण आहेत. त्यांना उपचारासाठी पैसे उपलब्ध करताना या लॉकडाऊनमधे फार त्रास होत आहे. खरीप उत्पादन अवकाळी पावसाने वाहून नेले, रब्बी हंगामात योग्य हवामान नसल्याने अपेक्षित उत्पादन झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना एकमेव ऊस पिकाकडून आशा होत्या. त्यांचे पैसे किमान जगण्यासाठी तरी उपलब्ध करून द्यावे. चौदा दिवसांत एफआरपी मिळण्याची तरतूद असताना, कायद्याने नाही, तर किमान मानवतेच्या भूमिकेतून शेतकऱ्यांना पैसे अदा करावे, अशी विनंती सुरेश ताके यांनी केली आहे.