शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

गोदावरी नदीकाठी माती उत्खननास परवानगी देऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:19 IST

कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण हद्दीतील गोदावरी नदीकाठी असलेल्या जमिनीमधून मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन होत आहे. उत्खनन केलेल्या मातीची वाहतूक ...

कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण हद्दीतील गोदावरी नदीकाठी असलेल्या जमिनीमधून मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन होत आहे. उत्खनन केलेल्या मातीची वाहतूक अवजड डंपरमधून केली जात आहे. त्यामुळे गावांसह परिसरातील रस्त्यांचे वाटोळे होत आहे. त्यामुळे यापुढे कोकमठाण हद्दीतील माती उत्खननास परवानगी देऊ नये, अशा मागणीचे निवेदन कोकमठाण ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्र यांना सोमवारी (दि.१२) देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बेसुमार उत्खनन होत असलेल्या जमिनीलगतच्या इतर जमिनींनादेखील धोका निर्माण झाला आहे. हे उत्खनन असेच सुरू राहिल्यास भविष्यात गोदावरी नदी तिचा प्रवाह बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यातील धोका लक्षात घेता यापुढे माती उत्खननास परवानगी देऊ नये.