शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘निळवंडे’ला विरोध करणारे झारीतील शुक्राचार्य उघडे पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:20 IST

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील कोविड हेल्थ केअर सेंटरला रविवारी (दि. २३) महसूलमंत्री थोरात यांनी भेट दिली. त्यानंतर आयोजित ...

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील कोविड हेल्थ केअर सेंटरला रविवारी (दि. २३) महसूलमंत्री थोरात यांनी भेट दिली. त्यानंतर आयोजित एका बैठकीत मंत्री थोरातांनी आमदार विखे यांच्यावर निशाणा साधला.

थोरात म्हणाले, अनंत अडचणींवर मात करत निळवंडे धरणाचे काम पूर्ण केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या धरणाच्या कालव्यांच्या कामांना वेग आला आहे. ही कामे पूर्ण करत दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी कालव्यांद्वारे पाणी देणे हा आपल्या जीवनाचा ध्यास आहे. मात्र, २०१४ ते २०१९ या पाच वर्षात राज्यात भाजपची सत्ता असताना निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली होती. अनेकांनी या भागात येऊन ग्रामस्थांची मने दूषित करण्याचा प्रयत्न केला. काहींना गावबंदीसाठी पुढे करण्यात आले. आता ते कुठे गेले, हे शोधण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासंदर्भात बैठक घेतली. कोरोनाच्या संकटातही कालव्यांची कामे वेगाने सुरू आहेत. त्यासाठी निधीची कुठलीही कमतरता भासणार नाही. पुढील पावसाळ्यात लाभार्थी गावांना निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे मिळेल, असा विश्वासही मंत्री थोरात यांनी व्यक्त केला.

-------------

‘फार विशेष काही नाही

राज्यात जमावबंदी असूनही तीन मंत्री व अधिकाऱ्यांनी आदेशाचा भंग करून कार्यक्रम घेतला. या मंत्र्यांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लाेखंडे यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले त्यांनी ‘फार विशेष काही नाही त्यामध्ये’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.