शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी बचत गटातर्फे बियाण्याचे सर्वेक्षण

By admin | Updated: December 11, 2023 11:57 IST

अहमदनगर : जिल्ह्यात यंदा सोयाबीन बियाण्याची टंचाई निर्माण होणार आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात यंदा सोयाबीन बियाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांकडून जास्तीत जास्त हे बियाणे उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी बचत गटाकडून सोयाबीन बियाण्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. या बचत गटांनी आतापर्यंत ५ हजार १९१ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी आणि पशू संवर्धन समितीचे सभापती बाबासाहेब तांबे यांनी दिली. तांबे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी झालेल्या सभेत खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यात यंदा खरिपासाठी ४ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रगृहीत धरण्यात आलेले आहे. यासाठी ६२ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. यात कपाशीचे ४ लाख ८० हजार पाकिटे यांची मागणी नोंदविण्यात आलेली असून त्यापैकी ३ लाख २७ हजार पाकिटे उपलब्ध झालेली आहेत. हंगामासाठी २ लाख ५५ हजार मेट्रीक टन खताची मागणी करण्यात आली असून त्यापैकी २ लाख ५ हजार मेट्रीक टन खत मंजूर करण्यात आले असून ३५ हजार मेट्रीक टन खताचा पुरवठा झालेला आहे. सभेत या वर्षीसाठी ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी, प्लस्टिक क्रेटस्, पॉवर स्पे्र पंप, सोलर कंदील, ताडपत्री या व्यक्तिगत लाभाच्या योजनांवर चर्चा करण्यात आली. सभेला सदस्या पुष्पा रोहोम, जयश्री दरेकर, सुनीता भांगरे, पद्मा थोरात, सोनाली बोराटे, अंजली बोंबले, अंजली काकडे, कारभारी जावळे, निवास त्रिभुवन, शारदा भिंगारदिवे उपस्थित होते. (प्रतिनिधी)