शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

रस्त्यांची लागली वाट

By admin | Updated: July 16, 2014 00:44 IST

अहमदनगर :रिलायन्स केबल टाकणे, फेज टू पाणी योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी नगर शहरातील रस्त्यांची खोदाई सुरू आहे. खोदाईनंतर रस्ते लगेचच पॅचअप केले जात नाहीत.

अहमदनगर :रिलायन्स केबल टाकणे, फेज टू पाणी योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी नगर शहरातील रस्त्यांची खोदाई सुरू आहे. खोदाईनंतर रस्ते लगेचच पॅचअप केले जात नाहीत. कोठी, बालिकाश्रम, केडगाव देवी, मुकुंदनगर भागातील रस्त्यांची कामे सुरू असली तरी त्या कामांना वेग नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाने पाणी खड्ड्यात साठून रस्ते चिखलमय झाले आहेत. पावसाच्या पाण्याने खड्डेही चालकांना कळून येत नाही. खडड्यांमुळे वाहनाचे नुकसान होतेच पण त्याचसोबत माणसांची हाडेही खिळखिळी होत आहे. ज्या यंत्रणेने रस्ते दुरूस्ती करावयाची त्या महापालिकेलाही रस्ते चकचकीत करण्यात स्वारस्य नसल्याचे दिसून येते. वाहनचालकांना शहरात वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. सत्ताधारी मग ते आताचे असो की यापूर्वीचे नगरकरांना विकासाचे नुसतेच आश्वासने देत आली आहेत. प्रत्यक्षात विकास कुठेच दिसत नाही. फेज टू योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. खोदाईनंतर दुरूस्ती महापालिकेला करावयाची आहे. महापालिका मात्र हे काम अजूनही हाती घेत नाही. रिलायन्स कंपनीने महापालिकेला पाच कोटी रुपये दिले खरे पण ते काम करण्यास ठेकेदारही उत्सुक नाहीत.