शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या ग्रामसभेत होणार ‘तंटामुक्ती’चा ठराव

By admin | Updated: May 1, 2016 01:39 IST

राहुरी : महाराष्ट्रदिनी होणाऱ्या ग्रामसभेत गाव तंटामुक्त झाल्याचा ठराव करुन तो स्थानिक पोलीस ठाण्याला सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी बजावला आहे़

राहुरी : महाराष्ट्रदिनी होणाऱ्या ग्रामसभेत गाव तंटामुक्त झाल्याचा ठराव करुन तो स्थानिक पोलीस ठाण्याला सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी बजावला आहे़ त्यामुळे रविवारी किती ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्याचा ठराव करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला आठ वर्ष पूर्ण झाले आहेत़ महाराष्ट्रदिनी ग्रामसभा घेणे प्रत्येक ग्रामपंचायतीला बंधनकारक करण्यात आले आहे़ त्यामुळे १ मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेच्या विषयपत्रिकेत गाव तंटामुक्त झाल्याचा ठराव पारीत करण्याचा विषय घ्यावा व तसा ठराव करुन तो २ मे रोजी तंटामुक्त गाव मोहिमेचे अध्यक्ष व निमंत्रक यांच्या स्वाक्षरीने स्थानिक पोलीस स्टेशनला पाठविण्यात यावा, असा आदेश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे़तत्कालीन गृहमंत्री आऱ आऱ पाटील यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी तंटामुक्त अभियान राज्यात सुरू झाले़ या योजनेतून राज्यातील हजारो गावे तंटामुक्त झाले़ या अभियानात अहमदनगर जिल्ह्यातील ७९० गावे तंटामुक्त झाले आहेत़ गावांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी गावातील वाद स्थानिक पातळीवर मिटावेत म्हणून अभियान सुरू करण्यात आले़ मोहिमेत सहभागी झालेल्या गावांनी ग्रामसभा घेऊन गाव तंटामुक्त झाल्याचे घोषित करणारा अहवाल पाठविण्यास या आदेशाद्वारे सांगण्यात आले आहे़ मात्र, ठराव घेणाऱ्या गावांमध्ये तंटामुक्ती झाली किंवा नाही, याची पडताळणी कोण करणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे़(तालुका प्रतिनिधी)