शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

विसापूर तलावातून एक एप्रिलपासून आवर्तन सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:21 IST

श्रीगोंदा : विसापूर तलावात ४२४ एमसीएफटी (४८ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. तलावातून एक एप्रिलपासून शेतीसाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी ...

श्रीगोंदा : विसापूर तलावात ४२४ एमसीएफटी (४८ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. तलावातून एक एप्रिलपासून शेतीसाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.

फेब्रुवारीमध्ये विसापूरमधून आवर्तन सोडले होते. त्यामुळे बेलवंडी, पिंपळगाव, खरातवाडी, घारगाव, लोणी व्यंकनाथ, चिंभळे, शिरसगाव बोडखा, पिसोरे परिसरातील ५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना जीवदान मिळाले आहे.

विसापूर तलावातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन १ एप्रिलपासून २० दिवसाचे आवर्तन सोडणे आवश्यक आहे. त्यामुळे वरील गावांच्या शेतीबरोबर पिण्याचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. विसापूर तलावात पाणी शिल्लक असूनही आवर्तन सोडण्यास विलंब झाला तर या परिसरातील पीक जळून जातील. त्यामुळे आमदार बबनराव पाचपुते व कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी सर्व पाणी वापर संस्था प्रतिनिधींची बैठक घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे.

--

विसापूर तलावात सध्या एक आवर्तन पूर्ण होऊन पिण्याच्या पाण्यासाठी शिल्लक राहील एवढे पाणी शिल्लक आहे. त्यामुळे विसापूर तलावातून शेतीसाठी एप्रिलमध्ये आवर्तन सोडावे. अन्यथा शेतकरी रस्त्यावर येतील.

-अण्णासाहेब शेलार,

माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद