शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसुरक्षेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST

राशीन : ग्रामसुरक्षेसाठी आता नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. लोकसहभागातून कोणतेही मोठे काम सहज पार पडू शकते. खेडच्या नागरिकांनी ...

राशीन : ग्रामसुरक्षेसाठी आता नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. लोकसहभागातून कोणतेही मोठे काम सहज पार पडू शकते. खेडच्या नागरिकांनी सहकार्याची भूमिका ठेवत बॅरिकेड‌्सच्या माध्यमातून सामाजिक योगदान दिले आहे. आपला गाव आदर्श करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे मत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले.

यादव यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खेड येथे धनंजय मोरे व उद्योजक नीलेश निकम यांनी दिलेल्या प्रत्येकी ४ अशा एकूण ८ बॅरिकेड‌्सच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी पं.स. सदस्य अण्णासाहेब मोरे, उपसरपंच सचिन मोरे, सोमनाथ वाघमारे, बाळासाहेब मोरे, लक्ष्मण कांबळे, पोपट मोरे, डॉ. विक्रम मोरे, उद्योजक नीलेश निकम, डॉ. वसंत साळुंके, धनंजय मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

यादव म्हणाले, कर्जत पोलिसांनी राबविलेल्या अनेक प्रभावी उपक्रमांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या एका फोन कॉलवर अडचणीत असलेल्या कुटुंबांना रात्री-अपरात्री शेकडो तरुणांची मदत होत आहे. या यंत्रणेत प्रत्येकाने आपल्या घरातील दोन सदस्यांची नोंदणी करून घ्यावी. गाव सीसीटीव्हीच्या नजरेत आणण्यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेऊन आपले गाव सुरक्षित करा, असेही आवाहन त्यांनी केले.