शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

अनाथ, वंचितांची सावली हिरावली

By admin | Updated: July 7, 2016 23:25 IST

अहमदनगर : राज्यातील बालगृहांमध्ये दाखल होणाऱ्या अनाथ, निराधार आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत महिला व बालविकास आयुक्तांनी नवीन आदेश काढला आहे़

अहमदनगर : राज्यातील बालगृहांमध्ये दाखल होणाऱ्या अनाथ, निराधार आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत महिला व बालविकास आयुक्तांनी नवीन आदेश काढला आहे़ या आदेशाचा बागुलबुवा करीत बाल कल्याण समितीकडून फक्त अनाथ मुलांनाच बालगृहांमध्ये प्रवेश दिला जात आहे़ त्यामुळे काळजी व संरक्षणाची खरी गरज असलेली हजारो मुले-मुली निराधार झाली आहेत़बाल कल्याण समितीसमोर आलेल्या बालकाला काळजी व संरक्षणाची खरच गरज आहे का, याची पडताळणी आवश्यक असते़ ही पडताळणी बालगृह चालविणाऱ्या संस्थेच्या अहवालावरुन न करता जिल्हा बाल संरक्षण अधिकारी किंवा परीविक्षा अधिकारी यांच्या अहवालावरुन करण्यात यावी़ हा अहवाल प्रत्यक्ष गृहभेट करुनच करावा, त्यानंतर त्या बालकाला काळजी व संरक्षणाची गरज आहे का, ती किती दिवसांसाठी आहे, हे ठरवावे़त्यानुसारच समितीने प्रवेश करावा, असे आदेशात म्हटले आहे़ मात्र, सध्या सर्रास फक्त अनाथ मुलांनाच बालगृहात प्रवेश देण्यासाठी बालकल्याण समिती आग्रही असते़ समितीच्या या कामकंटाळेपणामुळे हजारो मुले-मुली काळजी व संरक्षणाची गरज असूनही सुविधेपासून वंचित राहत आहेत़ (प्रतिनिधी)