शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

बाजार समितीत कांदा लिलाव सुरू करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST

सरकारने काही बाजार समित्या सुरू केल्या आहे, परंतु कांदा लिलाव बंद आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असे सांगून ...

सरकारने काही बाजार समित्या सुरू केल्या आहे, परंतु कांदा लिलाव बंद आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असे सांगून प्रशासनाने कांदा लिलाव बंद ठेवले आहेत. त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सर्वच शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीसाठी चाळी व पर्यायी व्यवस्था नाही. अचानक वादळ व वादळी पाऊस यामुळे कांदा भिजल्यास मोठे नुकसान होऊ शकते. हातात पैसा नाही, कांदा असूनही विकता येत नाही म्हणून आर्थिक अडचण सुरू आहे.

लासलगाव येथे कांदा लिलाव सुरू केलेले आहे. मग नगर जिल्ह्यात का नाही ? तरी प्रशासनाने जिल्ह्यातील कांदा लिलाव लवकरात लवकर सुरू करावे व शेतकऱ्यांना मदत होईल, अशी भूमिका घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. महेश नवले, प्रदीप हासे, अतुल लोहोटे, सुरेश नवले, नीलेश तळेकर, केशव वाकचौरे, अमोल पवार आदी शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसील प्रशासनास निवेदन दिले.

..........अकोले कांदा............