शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपुरात प्रत्येक गावाला एक ग्रामपालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST

प्रशासन, नगरपालिका, ग्रामपंचायती, पोलीस व आरोग्य विभाग आदींच्या विशेष प्रयत्नामुळे व खबदारीमुळे तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. आता ...

प्रशासन, नगरपालिका, ग्रामपंचायती, पोलीस व आरोग्य विभाग आदींच्या विशेष प्रयत्नामुळे व खबदारीमुळे तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. आता तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी संयुक्तिक प्रयत्नांची गरज आहे. मागील एक ते दोन महिन्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या व होणारे मृत्यू, बेड, इंजेक्शन, ऑक्सिजन न मिळणे यामुळे यंत्रणा हतबल झाली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासन, ग्रामपंचायती, नगरपालिका, कोरोना नियंत्रण समित्या यांनी विशेष प्रयत्न केले. काही गावांनी तर पाच दिवस लॉकडाऊन केले होते. त्यामुळे कोरोना नियंत्रणात येत आहे. मे अखेर ग्रामीण भागात तीन हजार ७११ तर शहरी भागात पाच हजार ३१३ व बाहेरील ७७५ असे ९ हजार ७९९ रुग्ण सापडले. त्यापैकी शहरी भागातील ३ हजार ४२६ व ग्रामीण भागातील ४ हजार ४८५ रुग्ण बरे झाले असल्याचे प्रांताधिकारी पवार यांनी सांगितले.

स्थानिक संस्था, कोरोना नियंत्रण समिती व ग्रामस्थ यांच्या मदतीने स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. चाचणी व उपचार याकडे लक्ष द्यावयाचे आहे. तसा अहवाल प्रशासनाला दररोज सादर करावयाचा आहे, असे प्रांताधिकारी पवार यांनी सांगितले.

---------