शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

निळवंडे पाणीप्रश्नात राजकारण नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:15 IST

तळेगाव दिघे येथे निळवंडे पाणीप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत ते बोलत होते. प्रसंगी सरपंच बाबासाहेब कांदळकर, छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे, ...

तळेगाव दिघे येथे निळवंडे पाणीप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत ते बोलत होते. प्रसंगी सरपंच बाबासाहेब कांदळकर, छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे, बाळासाहेब दिघे, संपतराव दिघे, भाऊसाहेब दिघे यासह पदाधिकारी उपस्थित होते.

गोडगे म्हणाले, डाव्या कालव्याच्या व बोगद्याच्या कामाची पाहणी केल्यावर केवळ विरोधासाठी विरोध करणे योग्य नाही. निळवंडे धरण कोणत्या सरकारच्या काळात झाले? महसूलमंत्री थोरात यांचे योगदान लक्षात घेता त्यांना वगळून निळवंडे धरणाचा इतिहास लिहिला जाऊ शकणार नाही. कालव्यांची कामे पूर्ण करून दुष्काळी भागाला त्यांच्या प्रयत्नांतूनच पाणी मिळेल. मात्र, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे प्रकल्पा अंतर्गतच्या डाव्या कालव्याच्या व बोगद्याच्या कामाची तळेगाव भागात पाहणी केल्यावर काहींच्या पोटात गोळा उठण्याचे कारण काय ? असा सवाल करीत कुणाचे तरी हस्तक बनून निळवंडे पाणीप्रश्नांचे राजकारण कुणीही करू नये. याप्रश्नी पुढारपण करणाऱ्यांनी उलट कालव्यांच्या कामात जिथे अडचणी आहेत, त्या सोडविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही जिल्हा परिषदेचे सदस्य महेंद्र गोडगे पाटील यांनी केले.