शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सत्तेसाठी महाविकास आघाडी लाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST

अहमदनगर: राज्यासमोर असलेल्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अस्थिर असल्याचे नाटक करत असून, सत्तेसाठी लचार असलेले हे सरकार ...

अहमदनगर: राज्यासमोर असलेल्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अस्थिर असल्याचे नाटक करत असून, सत्तेसाठी लचार असलेले हे सरकार आहे, अशी घाणाघाती टीका भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी नगर येथे पत्रकार परिषदेत केली.

विखे म्हणाले, राज्यात शेतकरी, कोरोनाची महामारी, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न न सोडविता अंतर्गत मतभेद असल्याचे दाखवून जनतेची दिशाभूल केली जात आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी ते तिन्ही पक्ष एकत्र आलेले नाहीत. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक त्यांना करायची नाही. काहींना पैसे कमवायचे आहेत, ते पैसे कमविण्याच्या मागे लागलेले आहेत. काहीजण भांडत आहेत. सरकारमध्ये मतभेद आहेत. लाचारीसाठी हे पक्ष एकत्र आल्याने त्यांची एकी एवढ्या सहजासहजी तुटणार नाही, असाही टोला विखे यांनी लगावला.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विखे म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळात सहकाऱ्यांना संधी मिळालेली आहे. डॉ. प्रीतम मुंडे नाराज नाहीत. त्यांचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. या नाराजीतून ते राजीनामे देत आहेत. परंतु, पंकजा मुंडे कार्यकर्त्यांची समजूत काढत आहेत, असे विखे म्हणाले.

...