शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:09 IST

लाेकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त रविवारी (दि.०१) शहरात मातंग एकता आंदोलन संघटनेच्यावतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत ...

लाेकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त रविवारी (दि.०१) शहरात मातंग एकता आंदोलन संघटनेच्यावतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे, मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर राक्षे, नगरसेवक विश्वास मुर्तडक, निखिल पापडेजा, रजत अवसक, गौरव डोंगरे, गणेश मादास, विनोद साळवे, राजेंद्र जाधव, आंदोलनाचे शहराध्यक्ष राजेंद्र आव्हाड, उपशहराध्यक्ष नीलेश आल्हाट, संजय जमधडे, संदीप आव्हाड, दत्ता लाहुंडे, किशोर साळवे, सागर राक्षे, दीपक आव्हाड, देवेंद्र साळवे, राजेंद्र राक्षे, गोरक्ष बलसाने, मनीष राक्षे, शिवाजी आव्हाड, सुनील पवार आदी यावेळी उपस्थित होते.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णा भाऊंचे मोठे योगदान होते. गिरणी कामगार, कष्टकरी यांच्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, याकरिता मोठे जनआंदोलन उभारणार असल्याची घोषणा यावेळी मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष राक्षे यांनी केली.