शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

जीवन कसे जगायचे यासाठी शिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:19 IST

श्रीगोंदा : तरुणांनी शिक्षणाकडे केवळ उपजीविकेच्या दृष्टिकोनातून पाहू नये, तर जीवन कसे जगायचे याचे शिक्षण घेतले पाहिजे. सध्या महाराष्ट्र ...

श्रीगोंदा : तरुणांनी शिक्षणाकडे केवळ उपजीविकेच्या दृष्टिकोनातून पाहू नये, तर जीवन कसे जगायचे याचे शिक्षण घेतले पाहिजे. सध्या महाराष्ट्र गोंधळलेला, घाबरलेला असून चारित्र्यवान महाराष्ट्र घडविण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन व्याख्याते सचिन तायडे यांनी केले.

लोकनेते शिवाजीराव नागवडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेप्रसंगी ते ‘महाराष्ट्र, काल, आज आणि उद्या’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती सखाराम जगताप होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अनुराधा नागवडे, माजी सभापती अरुण पाचपुते, विलास काकडे, ॲड. सुनील भोस, सुरेखा लकडे, पृथ्वीराज नागवडे आदी उपस्थित होते.

हास्यसम्राट अशोक देशमुख यांच्या हास्य विनोदाने व्याख्यानमालेची सांगता झाली. अध्यक्षस्थानी आप्पासाहेब धायगुडे होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंधरकर, आबासाहेब कोल्हटकर, रावसाहेब काकडे, सुनील माने, सुरेखा लकडे, प्रेमराज भोयटे, प्रभारी प्राचार्य सतीश सूर्यवंशी, शहाजी कुतवळ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. धर्मनाथ काकडे यांनी केले.