शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

जीवन कसे जगायचे यासाठी शिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:19 IST

श्रीगोंदा : तरुणांनी शिक्षणाकडे केवळ उपजीविकेच्या दृष्टिकोनातून पाहू नये, तर जीवन कसे जगायचे याचे शिक्षण घेतले पाहिजे. सध्या महाराष्ट्र ...

श्रीगोंदा : तरुणांनी शिक्षणाकडे केवळ उपजीविकेच्या दृष्टिकोनातून पाहू नये, तर जीवन कसे जगायचे याचे शिक्षण घेतले पाहिजे. सध्या महाराष्ट्र गोंधळलेला, घाबरलेला असून चारित्र्यवान महाराष्ट्र घडविण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन व्याख्याते सचिन तायडे यांनी केले.

लोकनेते शिवाजीराव नागवडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेप्रसंगी ते ‘महाराष्ट्र, काल, आज आणि उद्या’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती सखाराम जगताप होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अनुराधा नागवडे, माजी सभापती अरुण पाचपुते, विलास काकडे, ॲड. सुनील भोस, सुरेखा लकडे, पृथ्वीराज नागवडे आदी उपस्थित होते.

हास्यसम्राट अशोक देशमुख यांच्या हास्य विनोदाने व्याख्यानमालेची सांगता झाली. अध्यक्षस्थानी आप्पासाहेब धायगुडे होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंधरकर, आबासाहेब कोल्हटकर, रावसाहेब काकडे, सुनील माने, सुरेखा लकडे, प्रेमराज भोयटे, प्रभारी प्राचार्य सतीश सूर्यवंशी, शहाजी कुतवळ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. धर्मनाथ काकडे यांनी केले.