शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

गारपिटीकडे मंत्री, आमदारांचे दुर्लक्ष

By admin | Updated: June 10, 2014 00:12 IST

अहमदनगर : नेवासा तालुक्यातील चांदा जिल्हा परिषद गटातील १३ गावातील एक हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान झालेले आहे.

अहमदनगर : नेवासा तालुक्यातील चांदा जिल्हा परिषद गटातील १३ गावातील एक हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान झालेले आहे. शेकडो शेतकऱ्यांचे संसार रस्त्यावर आलेले आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले असताना पालकमंत्री मधूकर पिचड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार शंकरराव गडाख यांचे दुर्लक्ष झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम तुटपंूजी असल्याने ती वाढविण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे यांनी केली आहे. गारपिटीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दहातोंडे म्हणाले की, चांदा गटातील १३ गावात एक हजार हेक्टर शेतकऱ्यांचे १० कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. यात सर्वाधिक फटका डाळींब आणि केळीच्या बागांना बसला आहे. लाखो रुपयांत होणाऱ्यांना नुकसानाला सरकारकडून तुटपूंजी भरपाई देण्यात येणार आहे. हा प्रकार शेतकऱ्यांची थट्टा करण्यासारखा आहे. पंचनाम्यावर कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त सह्या आवश्यक असून तिन्ही अधिकारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना महसूल यंत्रणेला गारपिटीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या सोबत या गारपीटग्रस्त गावांची पाहणी केलेली आहे. या भागाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, नेवाश्याचे आमदार गडाख यांना फक्त शिंगणापूर देवस्थान ट्रस्टचे देणे घेणे असल्याची टीका करत, घरचा आहेर दिला आहे.