शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

सरकारची अंत्ययात्रा; कांद्याने अडविला रस्ता

By admin | Updated: April 10, 2017 15:32 IST

शेतकºयांना पूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, यासह इतरही मागण्यांसाठी सोमवारी राहाता येथे शेतकºयांनी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.

राहाता : शेतकºयांना पूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, यासह इतरही मागण्यांसाठी सोमवारी राहाता येथे शेतकºयांनी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. पोलिसांनी सरकारची तिरडी ताब्यात घेतल्यानंतर संतप्त शेतकºयांनी सरकारच्या विरोधात घोषणबाजी करीत नगर-मनमाड महामार्गावर कांदे फेकून रस्त्यावरच ठाण मांडत रास्ता रोको आंदोलन केले. शेतकºयांना पूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकºयांना वीजबिल माफ करावे, शेतकºयांची पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी माफ करावी, परिसरातील शेतकºयांचा पाणीप्रश्न सोडवावा, शेतकºयांना निवृत्तिवेतन लागू करावे, या मागण्यांसाठी सोमवारी सकाळी शेतकºयांनी सरकारची वाजत-गाजत तिरडी यात्रा काढली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत तिरडी ताब्यात घेतली. त्यानंतर संतप्त शेतकºयांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. त्यांनतर वीरभद्र मंदिर ते शिवाजी चौक असा मोर्चा नेण्यात आला. शिवाजी चौकात नगर- मनमाड महामार्गावर कांदे फेकून रस्त्यावर ठाण मांडून ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. शेतकºयांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार उदासीन आहे. शेतकरीविरोधात निर्णय घेतले जात असल्याने या सरकारच्या कार्यकालात साडेसात हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या सरकारला शेतकºयांच्या प्रश्नांवर जाग येणार नसेल, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी शेतकºयांना दिला. तहसीलदार राहुल कोताडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ ,मोहन सदाफळ, विठ्ठलराव शेळके, राजेंद्र बावके, अ‍ॅड. विजय सदाफळ, राजेंद्र कार्ले, दशरथ गव्हाणे, सुनील सदाफळ, राहुल सदाफळ, संजय सदाफळ, सुनील बोठे, भगवान टिळेकर, शेखर कार्ले यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.