शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शासनाने शैक्षणिक वर्ष समाप्त झाल्याचे घोषित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:21 IST

शेवगाव : राज्य सरकारने बारावी वगळून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे शालेय वर्ष समाप्त ...

शेवगाव : राज्य सरकारने बारावी वगळून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे शालेय वर्ष समाप्त झाल्याचे घोषित करून, ऑनलाईन अध्यापनास पूर्णविराम देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षक परिषदचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाहक शिवनाथ दराडे, उपाध्यक्ष प्रकाशचंद्र मिश्रा यांनी दिले आहे, अशी माहिती शिक्षक परिषदेचे शेवगाव तालुकाध्यक्ष सुरेश विधाते यांनी दिली. कोरोना महामारीमुळे मार्च २०२० पासून शाळांना सुटी जाहीर केली आहे. प्रत्यक्ष शालेय अध्यापन बंद करण्यात आले होते. मात्र दरम्यान शासनाने ऑनलाईन अध्यापनचे आदेश जारी केले होते. १५ जूनपर्यंत उन्हाळी सुटी असून ऑनलाईन शिक्षक अध्यापन करीत होते. त्यानंतरही नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून आजतागायत ऑनलाईन अध्यापन सुरूच आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता शिक्षण हक्क कायद्यांतर्गत वर्गोन्नत्ती देण्याचे सूचित केले आहे. उन्हाळी सुटी, गणपती सुटी, दिवाळी सुटी तसेच नाताळच्या सुटीत ऑनलाईन वर्ग सुरू होते. विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनी संगणक व अध्ययन अध्यापन केल्यामुळे डोळ्याचा व मानेचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे दिल्ली सरकारच्या धर्तीवर, राज्य सरकारने ९ जूनपर्यंत उन्हाळी सुटी जाहीर करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

अशीच मागणी शिक्षक परिषदेचे नाशिक विभाग अध्यक्ष सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष सखाराम गारुडकर, शरद दळवी, जिल्हा सचिव चंद्रकांत चौगुले, तुकाराम चिक्षे, किशोर दळवी, अनिल आचार्य, अरविंद आचार्य, शशिकांत थोरात, विनायक कचरे, सतीश जगदाळे, बाबासाहेब बोडखे, सत्यवान थोरे, प्रदीप बोरुडे, किरण शेळके, मुकुंद अंचवले, अनिल दरंदले, संदीप झाडे आदींनी केली आहे.