शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

कौडगावसह चार गावांचा तिसगाव पाणी योजनेत समावेश करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:25 IST

पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले तरी पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने या भागातील पिके तर ...

पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले तरी पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने या भागातील पिके तर गेलीच आहेत, पण अनेक गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने विहिरींची पाण्याची पातळी खोल गेल्याने जोहारवाडी, कौडगाव, त्रिभुवनवाडी, निंबोडीसह अनेक गावावर पिण्याच्या पाण्याचे संकट उभे आहे. या गावांच्या परिसरात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने मुळा धरणातून या भागातील २७ गावांना पिण्याचे पाणीपुरवठा करणारी मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा करणारी योजना दुष्काळी भागातील या गावांची तहान भागवीत आहे. या प्रादेशिक पाणी योजनेत जोहारवाडी, कौडगाव, त्रिभुवनवाडी, निंबोडी या गावांचा समावेश केल्यास या गावांची पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होईल, अशी मागणी शिवसेनेच्या महिला संपर्क प्रमुख व कौडगाव-त्रिभुवनवाडी-निंबोडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हस्के यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी केली आहे.

---------

ऐन पावसाळ्यात अपुऱ्या पावसामुळे या गावातील विहिरींची पाणीपातळी खोल गेली आहे. प्रादेशिक पाणी योजनेत या गावांचा समावेश केल्यास भविष्यात येणाऱ्या पाणी टंचाईचा सामना करता येईल

- राजेंद्र म्हस्के, शिवसेना, तालुका संपर्क प्रमुख