शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कौडगावसह चार गावांचा तिसगाव पाणी योजनेत समावेश करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:25 IST

पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले तरी पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने या भागातील पिके तर ...

पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले तरी पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने या भागातील पिके तर गेलीच आहेत, पण अनेक गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने विहिरींची पाण्याची पातळी खोल गेल्याने जोहारवाडी, कौडगाव, त्रिभुवनवाडी, निंबोडीसह अनेक गावावर पिण्याच्या पाण्याचे संकट उभे आहे. या गावांच्या परिसरात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने मुळा धरणातून या भागातील २७ गावांना पिण्याचे पाणीपुरवठा करणारी मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा करणारी योजना दुष्काळी भागातील या गावांची तहान भागवीत आहे. या प्रादेशिक पाणी योजनेत जोहारवाडी, कौडगाव, त्रिभुवनवाडी, निंबोडी या गावांचा समावेश केल्यास या गावांची पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होईल, अशी मागणी शिवसेनेच्या महिला संपर्क प्रमुख व कौडगाव-त्रिभुवनवाडी-निंबोडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हस्के यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी केली आहे.

---------

ऐन पावसाळ्यात अपुऱ्या पावसामुळे या गावातील विहिरींची पाणीपातळी खोल गेली आहे. प्रादेशिक पाणी योजनेत या गावांचा समावेश केल्यास भविष्यात येणाऱ्या पाणी टंचाईचा सामना करता येईल

- राजेंद्र म्हस्के, शिवसेना, तालुका संपर्क प्रमुख