शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

शितावरून भाताची परीक्षा करा

By admin | Updated: July 20, 2014 00:23 IST

कोपरगाव : कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे़ सरकारचा पहिलाच निर्णय चुकीचा झाला आहे़

कोपरगाव : कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे़ सरकारचा पहिलाच निर्णय चुकीचा झाला आहे़ यावरून जनतेने शितावरून भाताची परीक्षा करावी, असे आवाहन करतानाच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली़ कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व स्मृती उद्यानाच्या उद्घाटनासाठी पवार कोपरगाव येथे आले होते़ कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, कांदा उत्पादक शेतकरी हा जिरायती भागातला असतो़ त्याच्या उत्पादनाला कधीतरीच चांगला भाव मिळतो़ परंतु केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे़ नवे केंद्र सरकार स्थापून आता दोनच महिने झालेले आहेत़ जनतेने त्यांना बहुमताने निवडून दिले आहे. यापुढे त्यांनी ग्राहक व उत्पादकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी) पाणीप्रश्नावर पवारांनी बोलणे टाळलेगोदावरी कालवे, नाशिक, नगरचा पाण्याचा प्रश्न यावेळी आ़ अशोक काळे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी उपस्थित करून, हा भाग उजाड होण्यापासून वाचविण्यासाठी पाणीप्रश्नी पवारांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली होती़ त्यावर पवार यांनी बोलण्याचे टाळले़पाण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आता आम्हाला राहिलेला नाही़ लोकांनीच नव्या सरकारला तो अधिकार दिला आहे, असे ते म्हणाले़