शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

सलग पावसामुळे पाचेगाव परिसरातील पिके पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST

पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव, निंभारी, गोणेगाव, इमामपूर भागांत गेल्या पाच दिवसांपासून सलग पाऊस कोसळत असल्याने खरिपाची पिके ...

पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव, निंभारी, गोणेगाव, इमामपूर भागांत गेल्या पाच दिवसांपासून सलग पाऊस कोसळत असल्याने खरिपाची पिके पाण्यात गेल्याने धोक्यात आली आहेत.

पावसामुळे शेतात पाण्याची तळे साचून राहत आहेत. त्यामुळे नुकत्याच उगवण झालेल्या खरिपातील बाजरी, सोयाबीन, मका, तूर, मूग, कपाशी, आदी कोवळी पिके पाण्याखाली जास्त काळ राहिल्याने सडत असल्याचे चित्र आहे. अतिपावसामुळे पिके खराब होत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागण्याची चिन्हे असून, उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

पाचेगाव येथील केंद्रीय जलआयोगाच्या कार्यालयातील पर्जन्यमापकावर ८ जुलै- १६ मिलिमीटर, ९ जुलै- ३३ मिलिमीटर, ११ जुलै - २५ मिलिमीटर, १२ जुलै - २४ मिलिमीटर, १३ जुलै १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे गेल्या पाच दिवसांत ११६ (पाच इंच) मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. १ जूनपासून ते गुरुवारपर्यंत ३३३ (१३ इंच) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाने जून आणि जुलै महिन्यांची सरासरी ओलांडली आहे.

----

फोटो पॅलेटला

150721\img_20210713_122959.jpg~150721\img_20210713_122849.jpg

अतिपावसामुळे पाचेगाव परिसरातील पिके धोक्यात

सलग पावसामुळे पिके सडण्याच्या मार्गावर~अतिपावसामुळे पाचेगाव परिसरातील पिके धोक्यात

सलग पावसामुळे पिके सडण्याच्या मार्गावर