शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

२० हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट

By admin | Updated: August 8, 2016 00:10 IST

अहमदनगर : गोदावरीच्या महापूर व जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे २० हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली असून, शेतकऱ्यांनी केलेली कोट्यवधींची गुंतवणूक पाण्यात गेली आहे़

अहमदनगर : गोदावरीच्या महापूर व जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे २० हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली असून, शेतकऱ्यांनी केलेली कोट्यवधींची गुंतवणूक पाण्यात गेली आहे़ त्यामुळे नदीकाठच्या गावांसह अकोले, संगमनेर तालुक्यातील ५५ हजार शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे़नगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर तालुक्यात अतिवृष्टी झाली़ अतिवृष्टीचा दोन्ही तालुक्यातील १६५ गावांना तडाखा बसला असून, अकोले तालुक्यातील भात, सोयाबीन, भाजीपाला भुईसपाट झाला़ गोदावरीला पूर आल्याने उत्तर नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील गावांना मोठा तडाखा बसला़ त्यामुळे सोयाबीन, भाजीपाला,बाजरी, ऊस, मका, तरू, शेवगाव, पेरु, कपाशीचे पीक पाण्याखाली गेले आहे़ गोदावरीला आलेला पूर व जिल्ह्यातील पावसामुळे संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील २११ गावांतील पिकांना फटका बसला़ या गावांतील ५५ हजार ८०२ शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असून, आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सरकारला सादर केला आहे़ सरकारकडून त्यावर काय निर्णय होतो, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत़ (प्रतिनिधी)