शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

२० हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट

By admin | Updated: August 8, 2016 00:10 IST

अहमदनगर : गोदावरीच्या महापूर व जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे २० हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली असून, शेतकऱ्यांनी केलेली कोट्यवधींची गुंतवणूक पाण्यात गेली आहे़

अहमदनगर : गोदावरीच्या महापूर व जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे २० हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली असून, शेतकऱ्यांनी केलेली कोट्यवधींची गुंतवणूक पाण्यात गेली आहे़ त्यामुळे नदीकाठच्या गावांसह अकोले, संगमनेर तालुक्यातील ५५ हजार शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे़नगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर तालुक्यात अतिवृष्टी झाली़ अतिवृष्टीचा दोन्ही तालुक्यातील १६५ गावांना तडाखा बसला असून, अकोले तालुक्यातील भात, सोयाबीन, भाजीपाला भुईसपाट झाला़ गोदावरीला पूर आल्याने उत्तर नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील गावांना मोठा तडाखा बसला़ त्यामुळे सोयाबीन, भाजीपाला,बाजरी, ऊस, मका, तरू, शेवगाव, पेरु, कपाशीचे पीक पाण्याखाली गेले आहे़ गोदावरीला आलेला पूर व जिल्ह्यातील पावसामुळे संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील २११ गावांतील पिकांना फटका बसला़ या गावांतील ५५ हजार ८०२ शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असून, आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सरकारला सादर केला आहे़ सरकारकडून त्यावर काय निर्णय होतो, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत़ (प्रतिनिधी)