शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पाचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:19 IST

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे पश्चिम भागातील गावात कांदा, डाळिंब, गहू, द्राक्षे, भाजीपाला या ...

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे पश्चिम भागातील गावात कांदा, डाळिंब, गहू, द्राक्षे, भाजीपाला या ५०० हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोपरगाव तालुक्यात शुक्रवारपासून पावसाचे वातावरण आहे. पूर्व भागातील काही गावांत शुक्रवारपासून सोमवारपर्यंत सलग चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या उलट पश्चिम भागातील पोहेगाव परिसरातील सोनेवाडी, चांदेकसारे, डाऊच, घारी, जेऊर कुंभारी, देर्डे मढी, राजणगाव देशमुख, बहादरपूर, बहादराबाद, जवळके, शहापूर, राजणगांव देशमुख या गावात रविवारी व सोमवारी या दोन दिवसांत सुसाट वारा, विजांचा कडकडाटासह पाऊस, गारपीट झाली.

....

...असे झाले नुकसान

४४५ शेतकऱ्यांचा २८० हेक्टर कांदा

१८६ शेतकऱ्यांचा ११५ हेक्टर गहू,

४१ शेतकऱ्यांचे २२ हेक्टर डाळिंब बाग

८० शेतकऱ्यांची ५६ हेक्टर मका

२७ शेतकऱ्यांचा १४ हेक्टर भाजीपाला

११ शेतकऱ्यांच्या ७ हेक्टरवरील द्राक्ष बाग

एकूण ७९० शेतकऱ्यांच्या ४९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

........

कोपरगाव तालुक्यात गारपिटीत नुकसान झालेल्या सात गावांतील शेतकऱ्यांच्या पिकांची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी यांना कळविली आहे. येत्या दोन-दिन दिवसांत नुकसानी संदर्भातील रकमेची माहिती समोर येईल.

- योगेश चंद्रे, तहसीलदार, कोपरगाव