शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

मिरी-तिसगाव-करंजी पाणी योजनेच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST

करंजी : सतत दुष्काळी व पावसाचे प्रमाण कमी असलेल्या पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील ३२ गावांची तहान भागविणाऱ्या मिरी-तिसगाव-करंजी प्रादेशिक ...

करंजी : सतत दुष्काळी व पावसाचे प्रमाण कमी असलेल्या पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील ३२ गावांची तहान भागविणाऱ्या मिरी-तिसगाव-करंजी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांबाबत गंभीर तक्रारी करण्यात आला आहेत. याची दखल घेत याबाबत शनिवारी बैठक घेणार असल्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भागात नेहमीच कमी पाऊस पडतो. उन्हाळ्यात या भागातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असते. त्यामुळे या भागातील ३२ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी मिरी-तिसगाव-करंजी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना शासनाने कार्यान्वित केली. ही योजना जिल्हा परिषदेने न चालविता पाणीपुरवठा संस्थेसकडे चालविण्यासाठी देण्यात आली. या संस्थेवर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती.

गेल्या काही वर्षांपासून या पाणी योजनेचे अध्यक्ष म्हणून एकनाथ आटकर काम पाहात आहेत. या पाणी योजनेच्या कारभारावर आक्षेप घेत अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री तनपुरे यांच्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचला. या पाणी योजनेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्याची उचलबांगडी करून नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करावी तसेच पाणी योजनेच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या भागातील कार्यकर्त्यांनी केली. तनपुरे यांनी तक्रारीची गंभीर दखल घेऊन येत्या शनिवारी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मान्य केले. यावेळी माजी सभापती संभाजीराव पालवे, अमोल वाघ, शिराळचे सरपंच पिनू मुळे, अशोक टेमकर, जालिंदर वामन, तुळशीराम शिंदे, संतोष गरुड आदी उपस्थित होते.