शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम समाजाच्या वतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:14 IST

श्रीरामपूर : ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली १९३१ मध्ये ओबीसींची जनगणना होऊ शकते. मात्र स्वतंत्र भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणातील समाजाची स्वतंत्र जनगणना ...

श्रीरामपूर : ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली १९३१ मध्ये ओबीसींची जनगणना होऊ शकते. मात्र स्वतंत्र भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणातील समाजाची स्वतंत्र जनगणना का होत नाही? असा सवाल करत तातडीने जनगणना करावी, अशी मागणी बागवान, आतार, तांबोळी, कुरेशी, रंगरेज, अन्सारी, नालबंद समाजांच्या प्रमुखांनी केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना ई- मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे. २०२१ मध्ये होत असलेल्या जनगणनेत ओबीसी असा स्वतंत्र तक्ता तयार करावा. केंद्र सरकारने त्याकडे डोळेझाक करू नये अन्यथा जनगणनेत समाज सहभाग घेणार नाही, असा इशारा त्यात देण्यात आला आहे. या मागणीसाठी सह्यांची मोहीम राबवून केंद्र सरकारला पाठविली जाईल, असे ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनयझेशनचे जिल्हा अध्यक्ष फय्याज बागवान, जिल्हा संघटक शफीक बागवान, राहुरी तालुकाध्यक्ष अतीक बागवान, अनिस तांबोळी, शफीक आतार, गुलाम गौस कुरेशी, गफुर बेपारी, इस्माईल कुरेशी म्हटले आहे.

---------