शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
4
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
5
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
6
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
7
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
8
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
9
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
10
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
12
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
13
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
14
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
15
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
16
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
17
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
18
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
19
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
20
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

बारावीचे ६४ हजार विद्यार्थी जाणार पुढील वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST

देशासह राज्यात असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने पहिली ते अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे केवळ बारावीच्या परीक्षांकडे ...

देशासह राज्यात असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने पहिली ते अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे केवळ बारावीच्या परीक्षांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने बारावीची परीक्षा होणार की रद्द करणार, याबाबत शिक्षक, पालकांसह विद्यार्थीही संभ्रमात होते.

अखेर दोन दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर गुरुवारी राज्य मंडळाने बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

नगर जिल्ह्यात बारावीसाठी साडेचारशे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून ६४ हजार १२४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. आता अंतर्गत मूल्यमापनानुसार हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे. दहावीप्रमाणे बारावीसाठीही पुढील वर्गात प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याबाबत शासन विचाराधीन आहे.

--------------

बारावीसाठी प्रविष्ट विद्यार्थी - ६४१२४

एकूण शाळा - ४५०

--------------