शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जिल्ह्यातील ५२ गावे संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:53 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७पैकी ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ७०५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होणार आहे. निवडणूक होत असलेल्या ...

अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७पैकी ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ७०५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होणार आहे. निवडणूक होत असलेल्या गावांपैकी ५२ गावे संवेदनशील म्हणून प्रशासनाने जाहीर केली आहेत. या गावांमध्ये महसूल यंत्रणेसह पोलीसही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होणार असल्याने प्रशासनाने संबंधित गावांमध्ये सतर्कतेचा आदेश दिला आहे. सर्वाधिक गावे पारनेर तालुक्यात आहेत. त्या खालोखाल पाथर्डी तालुक्यात १२ गावे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.

--------

तालुकानिहाय संवेदनशील गावे

नगर (३)- दरेवाडी, बुऱ्हाणनगर, निंबळक,

पारनेर (१७)- निघोज, शिरापूर, जवळा, कर्जुले हर्या, टाकळी ढोकेश्वर, वासुंदा, देसोडे, रेनवाडी, कान्हुर पठार, मांडवे खुर्द, पिंपळगाव रोठा, गांझी भोयरे, पठारवाडी, आळकुटी, रांजणगाव मशीद, रुई छत्रपती, आस्तगाव, सुपा

कर्जत (१)- कुंभळी

श्रीगोंदा (९) - लिंपणगाव, वडाळी, वडघूळ, आढळगाव, राजापूर, येवती, येळपणे, हिंगणी दुमाला

जामखेड (५) - पिंपळगाव उंडा, बांधखडक, दिघोळ, खर्डा, आरणगाव, घोडेगाव

शेवगाव (१) - चेडे चांदगाव

पाथर्डी (१२) - अकोला, मोहज देवढे, माणिकदौंडी, एकनाथवाडी, चिंचपूर इजदे, येळी, जांभळी, आडगाव, कासार पिंपळगाव, खरवंडी, जोड मोहोज, चितळी

राहाता (२)- लोणी खुर्द, हनुमंतगाव

कोपरगाव (१) - रवंदा

----------

आचारसंहिता भंगाच्या दोनच तक्रारी

ग्रामपंचायत निवडणुकीची यंत्रणा पार पाडणाऱ्या महसूल विभागाकडे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आचारसंहिता भंग झाल्याच्या केवळ दोनच तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी निकालीही काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाकडून देण्यात आली आहे.

----