शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

राज्यात ३३ ग्रामसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST

याबाबत युनियनने मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षीही काही ग्रामसेवकांचा कर्तव्य बजावताना कोविड संसर्ग ...

याबाबत युनियनने मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षीही काही ग्रामसेवकांचा कर्तव्य बजावताना कोविड संसर्ग होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यापैकी सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीतील काहींचे विमा कवच प्रस्ताव प्रलंबित आहेत. याशिवाय चालू वर्षीही ग्रामसेवक अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. काम करताना त्यांना संसर्ग होत आहे. जानेवारी ते २५ एप्रिल २०२१ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील ३३ ग्रामसेवकांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांचे प्रत्येकी ५० लाख विमा कवचाचे प्रस्ताव तत्काळ मंजूर करावेत. तसेच आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन मयत ग्रामसेवकांच्या कुटुंबातील पात्र वारसास विशेष बाब म्हणून जिल्हा परिषद सेवेत नोकरी देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.