शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

केडगावच्या हरिनाम सप्ताहाची २१ वर्षांची परंपरा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST

केडगाव : कोरोनाने देशभर हाहाकार झाल्याने त्याचा परिणाम धार्मिक कार्यक्रमांवर झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. केडगावातील मागील २१ ...

केडगाव : कोरोनाने देशभर हाहाकार झाल्याने त्याचा परिणाम धार्मिक कार्यक्रमांवर झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. केडगावातील मागील २१ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह रद्द केल्याची माहिती माउली प्रतिष्ठान वारकरी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष महाराज सूर्यवंशी यांनी दिली. दहा वारकऱ्यांच्या उपस्थतीतच हा सप्ताह साध्या पद्धतीने होईल.

२१ वर्षांपासून दरवर्षी माउली प्रतिष्ठान वारकरी सेवा संघ केडगाव येथील ग्रामस्थ यांच्या मदतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत होते. यामध्ये पहाटे चार वाजल्यापासून काकड आरती, सात ते आठ विष्णुसहस्रनाम, आठ ते बारा गाथा पारायण, दुपारी तीन ते पाच संतचरित्र, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री आठ ते दहा हरिकीर्तन अशी या कार्यक्रमाची रूपरेषा असायची. या सप्ताहात केडगावातील व आसपासच्या खेडेगावातील हजारो भाविक दुपारी व रात्री श्रवण करण्यासाठी येत असत. ही परंपरा खंड पडू नये यासाठी केडगावातील वैष्णवनगर येथील विठ्ठल मंदिरात नेहमीच्या वेळेस २५ डिसेंबरपासून मोजक्याच दहा वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करत पहाटे काकड आरती, नामदेव गाथा पारायण, हरिपाठ होईल. काल्याच्या कीर्तनाने समाप्ती होणार आहे.