शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सामूहिक विवाहात १९ जोडपी विवाहबध्द

By admin | Updated: March 5, 2024 16:30 IST

पारनेर : खंडेश्वर मित्र मंडळ व अळकुटी ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात एकोणीस जोडपी विवाहबध्द झाली.

पारनेर : खंडेश्वर मित्र मंडळ व अळकुटी ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात एकोणीस जोडपी विवाहबध्द झाली. मंगलमय वातावरण व हजारो वºहाडींच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडला. अळकुटी पंचायत समिती सदस्य डॉ. भास्कर शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडेश्वर मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने गुरूवारी दुपारी अळकुटी येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. मंडपातच साखरपुडा, हळद व इतर सामूहिक विधी झाल्यानंतर वºहाडी मंडळींसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी गोरज मुहुर्तावर एकोणीस जोडप्यांचे विवाह झाले. यावेळी आमदार विजय औटी, बाजार समितीचे सभापती काशिनाथ दाते, रामदास भोसले, पंचायत समिती सदस्य डॉ.भास्कर शिरोळे, जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, मधुकर उचाळे, संतोष काटे आदी उपस्थित होते. बाळासाहेब ठुबे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भगवान शिंदे, उपसरपंच बाळासाहेब पुंडे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)